शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शिक्षण हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्यक्रम : शिवराज पाटील चाकूरकर

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

लामजना : शिक्षणापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही़ त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी येथे केले़

लामजना : शिक्षणापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही़ त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी येथे केले़
औसा तालुक्यातील लामजना येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी सरपंच नंदलाल बिदादा होते़ प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बसवराज पाटील, आमदार ॲड़ त्रिंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या सभापती सुलोचना बिदादा, सपना घुगे, वेणूताई गायकवाड, पंचायत समिती सभापती कोमल सूर्यवंशी, उपसभापती दिनकर मुगळे, जि़प़सदस्य पांडुरंग चेवले, पं़स़सदस्य सिराज पटेल, मुख्याध्यापक राजकुमार पाटू, शालेय समिती अध्यक्ष लाडखाँ सय्यद, सरपंच मंगल कांबळे, शेषेराव पाटील, बालाजी कांबळे, उपसरपंच गणेश बिदादा, वैभव बालकुंदे, पंडित गावकरे, कांत महामुनी यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या, शिक्षणाशिवाय प्रगती नाही़ सामान्यज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढीस लागावे यासाठी जिल्हा परिषदेच्या विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार पाटू यांनी केले़ सुत्रसंचालन गंगाधर मुळजे, प्रभाकर घोडके यांनी केले़ यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़