शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेणार - प्रेम वत्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:41 IST

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल.

मुंबई : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मंदी तात्पुरती असून, लॉकडाऊन संपताच अर्थव्यवस्था परत भरारी घेईल, असे भाकीत कॅनेडियन गुंतवणूकदार व उद्योगपती प्रेम वत्स यांनी केले आहे.

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही वत्स म्हणाले. बंगळुरू विमानतळाबाबत वत्स म्हणाले, सध्या आम्ही तिथे दुसरी धावपट्टी बांधतो आहोत व नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी एकही विमानतळ मिळाले नाही. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत वत्स म्हणाले, पॅकेजचा उपयोग अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

लॉकडाऊननंतर भारतात गुंतवणूकदारांसाठी अनेक नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची विकासक्षमता परत येणार आहे, असेही फेअर बॉक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे अध्यक्ष असलेले वत्स म्हणाले.फेअरफॅक्सने भारतात सध्या इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, सीएसबी बँक, थॉमस कुक व बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊननंतर जी नवी उद्योगक्षेत्रे उदयाला येतील त्यात आम्हीही गुंतवणूक करू, असेही वत्स म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था