शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेणार - प्रेम वत्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:41 IST

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल.

मुंबई : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मंदी तात्पुरती असून, लॉकडाऊन संपताच अर्थव्यवस्था परत भरारी घेईल, असे भाकीत कॅनेडियन गुंतवणूकदार व उद्योगपती प्रेम वत्स यांनी केले आहे.

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही वत्स म्हणाले. बंगळुरू विमानतळाबाबत वत्स म्हणाले, सध्या आम्ही तिथे दुसरी धावपट्टी बांधतो आहोत व नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी एकही विमानतळ मिळाले नाही. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत वत्स म्हणाले, पॅकेजचा उपयोग अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

लॉकडाऊननंतर भारतात गुंतवणूकदारांसाठी अनेक नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची विकासक्षमता परत येणार आहे, असेही फेअर बॉक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे अध्यक्ष असलेले वत्स म्हणाले.फेअरफॅक्सने भारतात सध्या इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, सीएसबी बँक, थॉमस कुक व बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊननंतर जी नवी उद्योगक्षेत्रे उदयाला येतील त्यात आम्हीही गुंतवणूक करू, असेही वत्स म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था