शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

अर्थव्यवस्थेला आणखी चलनी नोटांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:32 IST

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली.

कोलकाता : देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चलनाची गरज असेल, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी नमूद केले. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने एक हजार व ५०० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर व्यवहारात नोटांचे प्रमाण घटले आहे. आता जीडीपी वाढत असल्याने आणखी चलन लागेल, असे अधिकारी म्हणाला.

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली. परंतु, एक हजाराची रद्दच करून दोन हजारांची चलनात आणली. आता बनावट नोटांचे प्रमाण नगण्य आहे. नोटा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी बँक अधिक उपाय करणार असून त्यासाठी पात्रता पूर्व निविदा काढली आहे, असे तो म्हणाला. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांबद्दल दुसरा अधिकारी म्हणाला की, रिझर्व्ह बँक ठेवी स्वीकारणाºया एनबीएफसींजस लोकआयुक्त डिजिटल ओम्बड्स-मनसह नियुक्त करील. आर्थिक सहभागासाठी रिझर्व्ह बँक राष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करीत आहे, असे अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्योगांना सहज कर्जउद्योगांना रिझर्व्ह बँकेने सूक्ष्म, छोट्या व मध्यम उद्योगांसाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीमुळे कर्ज विनाअडथळा मिळेल. यासाठी बँकेने बँका व एनबीएफसी यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आहे.