शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मोदींच्या काळात समस्याच वाढल्या, नोटाबंदीचा निर्णय हा मोठा खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:03 AM

केंद्रातील मोदी सरकारने अर्थव्यवस्था नष्ट केलीआहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने येथे महाधिवेशनात केला. नोटाबंदी आणि जीएसटी घाईगडबडीत लागू केल्याने सर्वसामान्य, तरुण, शेतकरी आणि उद्योगांच्या समस्या वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने अर्थव्यवस्था नष्ट केलीआहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने येथे महाधिवेशनात केला. नोटाबंदी आणि जीएसटी घाईगडबडीत लागू केल्याने सर्वसामान्य, तरुण, शेतकरी आणि उद्योगांच्या समस्या वाढल्या आहेत. महाधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आर्थिक प्रस्ताव सादर केला.यात म्हटले आहे की, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेत अनेक चुका, चुकीचे व्यवस्थापन दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या कमी झालेल्या किंमती, मजबूत जागतिक आर्थिक विकास आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाल्याच्या ज्या संधी आहेत त्या सरकारने गमावल्या आहेत. अर्थव्यवस्था अज्ञानी आणि अक्षम धोरण आखणाºयांच्या हातात गेली.नोटाबंदीनंतर ना काळा पैसा संपला ना कॅशलेस समाजाचे लक्ष्य गाठता आले. सरकारने देशाची बँकींग प्रणालीच उद्ध्वस्त केला. गत तीन वर्षात ४.५ लाख कोटींचे कॉर्पोरेट कर्ज माफ करण्यात आले. ज्या बँकांमध्ये लोक विश्वासाने पैसा ठेवत होते त्या बँकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यासारख्या लोकांनी लुटले आहे. सत्ताधाºयांंशी असलेल्या संबंधामुळेच हे लोक पळून जाऊ शकले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.>चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय हा ‘फार मोठा खोटारडेपणा’ होता व त्याचा शेवट रोजगार नाहिसे होण्यात झाला. सदोष जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार लोकांना दारिद्र्यात ढकलत आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम