शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोळशाच्या टंचाईमुळे वीज प्रकल्प पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:25 IST

नवी दिल्ली : विजेची मागणी वाढलेली असतानाच कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे देशातील १०,५०० मेगा वॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प बंद ...

नवी दिल्ली : विजेची मागणी वाढलेली असतानाच कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे देशातील १०,५०० मेगा वॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. यातील २,७०० मेगा वॅट क्षमतेचे प्रकल्प सप्टेंबरमध्ये, तर ४,२१० मेगा वॅट क्षमतेचे प्रकल्प आॅक्टोबरमध्ये बंद पडले आहेत.

यापैकी बहुतांश प्रकल्प महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगढ या राज्यांतील आहेत. यातील बहुतांश प्रकल्प कोळसा खाणींपासून दूरवर आहेत. कोळसा वाहतुकीच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोळसा वेळेत पोहोचविणे अशक्य झाल्याने त्यांचे वीज उत्पादन थांबले आहे, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत विजेची मागणी वाढली आहे. प्रकल्पांसाठी मात्र ही बाब संकट निर्माण करणारी ठरली आहे. चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील पहिल्या १५ दिवसांत विजेची मागणी १२.६ टक्क्यांनी वाढली. १६ आॅक्टोबर रोजी ३३ वीज निर्मिती प्रकल्पांकडे केवळ सात दिवस पुरेल इतकाच कोळसा होता.