शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

विधान भवनाला भुतांनी झपाटले?, पुजा-याकडून विधिवत शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:54 AM

राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे.

जयपूर : राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे. भुतांपासून रक्षणासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळेच गुरुवारी विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर भुताचा प्रभाव घालवण्यासाठी पुजारी विधी करताना पाहायला मिळाले! हा प्रकार राजस्थानात घडला आहे.राजस्थान विधानसभा एकूण २०० सदस्यांची आहे. परंतु गेली अनेक वर्षे एकाच वेळी २०० आमदारांची संख्या पूर्ण झालेली नाही. राजीनामा, आकस्मिक निधन किंवा खटल्यात शिक्षा झाल्याने तुरुंगात रवानगी यामुळे सभागृहात एका वेळी २00 आमदार कधीच नसतात. विधान भवनावर भुतांचा प्रभाव असल्यानेच हे होत आहे, अशी बहुतांश आमदारांची धारणा आहे. आमदार हबिबूर रहमान म्हणाले की, विधान भवनाआधी ही जागा अंत्यसंस्कारासाठी तसेच कबर बांधण्यासाठी वापरली जात असे. अशा ठिकाणी भुते भटकतअसतात.  मंगळवारी भाजपा आमदार कल्याणसिंह चौहान यांचा मृत्यू झाल्याने सारेच आमदार घाबरले आहेत. सैतानी शक्तीविरोधात उपाययोजना करण्याची मागणी ते करू लागले. मागील आ. कीर्ती कुमारी यांचे निधन झाले. त्याआधी बसपाचे आ. बी. एल. कुशवाह यांना तुरुंगात जावे लागले. काँग्रेस आ. महिपाल मदरेना, मलखन सिंग बिष्णोई व बाबूलाल नागर यांनाही तुरुंगात जावे लागले. त्यामुळे इथे भूत, सैतानी शक्तीचा वावर आहे, असे अंधश्रद्धाळू आमदारांना ठामपणे वाटते.