शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

महापालिकेने पाण्याचे राजकारण करू नये टंचाई : उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनीला पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By admin | Updated: November 4, 2015 23:29 IST

जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत येणार्‍या उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनी या चार ठिकाणी तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, पाण्याच्या बाबतीत महापालिकेने राजकारण करू नये अशी तंबी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी टंचाई निवारण बैठकीत बुधवारी मनपा अधिकार्‍यांना दिली.

जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत येणार्‍या उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनी या चार ठिकाणी तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, पाण्याच्या बाबतीत महापालिकेने राजकारण करू नये अशी तंबी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी टंचाई निवारण बैठकीत बुधवारी मनपा अधिकार्‍यांना दिली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात झालेल्या पाणी टंचाई बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी तालुक्यातील उमाळा, सावखेडा तसेच वाघ नगर व सुप्रिम कॉलनी येथील नागरिकांकडून पाण्याची मागणी केल्यानंतर देखील मनपाकडून अडवणुकीचे धोरण ठेवत पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. मनपाच्या या धोरणाबाबत महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने राजकारण करू नये अशा शब्दात प्रभारी आयुक्त साजीद पठाण व पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना बजावले. पाणी प˜ीच्या करापोटी औद्योगिक वसाहतीचा ११ कोटी रुपयांचा महसूल मनपाकडे बाकी आहे. तसेच मागच्या काळात वाघूर धरणाची उंची वाढविण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला. वाघूर धरणातून पाहिजे तितके पाणी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तरी देखील या गावांना पाणी का दिले जात नाही असा जाब त्यांनी विचारला. संबधित गावाच्या ग्रामपंचायती पाणीप˜ी भरण्यास तयार असताना काय अडचण आहे अशी विचारणा त्यांनी केली.
या गावांना पाणी देण्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक असल्याचे खडके यांनी सांगितले. त्यावर महासभा लावून हा विषय मंजुरीसाठी ठेवावा अशी सुचना साजीद पठाण यांनी खडके यांना केली. यावेळी हरि विठ्ठल नगर भागात पिवळे व अशुद्ध पाण्याच्या तक्रारी असल्याचे सुरेश भोळे यांनी सांगितले. त्यावर मनपा प्रशासनाकडून पाण्याचे नमुणे घेऊन ते तपासणीसाठी पाठविल्याचे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी सांगितले.