शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२९२ पैकी २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 20:24 IST

मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातांप्रकरणी आतापर्यंत ५४२ कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असून, ५०० प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  
२०१२-१३ ते जानेवारी २०१६ पर्यंत मानवरहीत क्रॉसिंगवर झालेले अपघात सोडले तर, २०४ रेल्वे अपघातांमध्ये मानवी चूक समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 
अनेक रेल्वे अपघातांमागे रेल्वे कर्मचा-यांचे दुर्लक्ष हे सुद्धा एक कारण आहे असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सर्व अपघातांची चौकशी केली जाते. त्यांच्या अहवालाच्या आधारावर दोषी आढळणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाते असे या अधिका-याने सांगितले.