शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

२९२ पैकी २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 20:24 IST

मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातांप्रकरणी आतापर्यंत ५४२ कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असून, ५०० प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  
२०१२-१३ ते जानेवारी २०१६ पर्यंत मानवरहीत क्रॉसिंगवर झालेले अपघात सोडले तर, २०४ रेल्वे अपघातांमध्ये मानवी चूक समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 
अनेक रेल्वे अपघातांमागे रेल्वे कर्मचा-यांचे दुर्लक्ष हे सुद्धा एक कारण आहे असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सर्व अपघातांची चौकशी केली जाते. त्यांच्या अहवालाच्या आधारावर दोषी आढळणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाते असे या अधिका-याने सांगितले.