शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दाट धुक्यामुळे उत्तर भारतात खोळंबा; रेल्वे, विमान सेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:41 IST

दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला.

नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला. गेल्या दोन दिवसांत या विमानतळावर शून्य असलेली दृश्यमानता २०० मीटर्सपर्यंत सुधारली. हिमाचल प्रदेश व काश्मीरमध्ये थंडीची लाट असून, सिमल्यातील तापमान मंगळवारी शून्य अंशाच्या खाली गेले होते. श्रीनगरमध्ये तापमान ३ अंश होते. मात्र लडाख, लेह, कुपवाडा, गुलमर्ग येथे कडाक्याची थंडी जाणवत होती.रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत होते. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू होतीआणि अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. धुक्यामुळे मंगळवारी ६४ रेल्वेंना विलंब झाला तर २१ रेल्वे रद्द झाल्या. २४ रेल्वेचे वेळापत्रक बदलावे लागले.पंजाब, हरयाणाही गारठलेअतिशय दाट धुक्याचे आवरण पंजाब व हरियाणाच्या अनेक भागांवर आले असून त्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय या दोन्ही राज्यांत थंडीची तीव्र लाट आली आहे. तेथील किमान तापमान अनेक भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा तीन अंश वर तर एक अंश खाली गेले आहे. भटिंडामध्ये २.७ अंश सेल्सिअस तापमान होते. पंजाब व हरियाणातील दृश्यमानता ही २०० मीटर्सवर होती.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारीही अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे500पेक्षा जास्त उड्डाणांना विलंब झाला होता. विमानतळावरील कामकाज धुक्यामुळे जवळपास चार तास बंद पडले होते. दुपारनंतर ते पुन्हा सुरू झाले होते. राजस्थानच्या डीग (जिल्हा भरतपूर) गावानजीक मंगळवारी मध्यरात्री दाट धुक्यामुळे जीप तलावात पडून चार जणांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीHaryanaहरयाणा