शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील दुष्काळ राज्यसभेत

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला.

नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला. मराठवाडय़ासह विदर्भातील टंचाईग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. या भागांत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यांची तीव्र टंचाई आहे. दुष्काळी भागात शेतक:यांच्या हाती पीकही फारसे लागणार नाही याकडे खा. धूत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 
शून्य प्रहरात हा विषय धूत यांनी उपस्थित केला. धूत यांनी सांगितले की, राज्यातील 39134 खेडय़ांपैकी 1969 खेडय़ांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. औरंगाबाद विभागातील 8 हजार, अमरावती विभागातील 7241 आणि नागपूर विभागातील 2क्29 व उर्वरित अन्य विभागातील खेडय़ांचा त्यात समावेश आहे.
 दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागांतील शेतक:यांच्या हाती पीकही नगण्य असेल म्हणून हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हायला हवे होते परंतु तसे झालेले नाही. या भागांना तातडीने मोठय़ा प्रमाणावर मदत हवी असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधनांची गरज असल्याचे धूत म्हणाले. 
दुष्काळग्रस्त भागांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी केंद्राकडून प्राधान्याने निधी मिळणो ही काळाची गरज आहे, असे सांगून धूत यांनी यासंदर्भात मी कृषीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे सांगितले.
या गंभीर विषयात तातडीने वैयक्तिक लक्ष घालून या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांना व मुक्या जनावरांना मदत म्हणून महाराष्ट्राला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राजकुमार धूत यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी केले.