शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘त्या’ लोकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवा; राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 06:34 IST

धार्मिक परिषदेत सहभागी झालेल्या लोकांमुळे भारतात कोविड-१९ च्या प्रसाराची जोखीम वाढली आहे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर घ्यावा.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रसार टाळण्यासाठी े दिल्लीतील निजामुद्दीन येथील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांची ओळख निश्चित करून त्यांच्यावर बारकाईने निगराणी ठेवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू करावी, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. या धार्मिक परिषदेत सहभागी झालेल्या लोकांमुळे भारतात कोविड-१९ च्या प्रसाराची जोखीम वाढली आहे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर घ्यावा.

27500 कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतहत केंद्र सरकार बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वाटप करणार आहे. राजीव गौबा यांनी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पुढच्या आठवडाभरात ही योजना अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक दूरस्त राखण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा केली जाणार आहे. देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या