शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

डॉ. आंबेडकर, मोदी हे ब्राह्मण; नारद मुनी हे जगाची माहिती ठेवणारे त्या काळातील इंटरनेटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 03:20 IST

तरुणांनी नोकऱ्यांसाठी सरकारवर अवलंबून न राहता पानाच्या टपºया काढाव्यात, गायी राखाव्यात, या त्रिपुराचे

गांधीनगर : तरुणांनी नोकऱ्यांसाठी सरकारवर अवलंबून न राहता पानाच्या टपºया काढाव्यात, गायी राखाव्यात, या त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विधानानंतर नारद मुनी हे जगाची माहिती ठेवणारे त्या काळातील इंटरनेटच होते, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र द्विवेदी यांनी तर त्यापुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नरेंद्र मोदी हे दोघे ब्राह्मण असल्याचे अजब वक्तव्य केले आहे.गुजरातमध्ये झालेल्या मेगा ब्राह्मण बिझनेस समिटमध्ये राजेंद्र द्विवेदी म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांना ब्राह्मण म्हणण्यात मला चुकीचे वाटत नाही. जे शिकलेले असतात, विद्वान असतात, ते ब्राह्मणच ठरतात. डॉ. आंबेडकर त्या अर्थाने ब्राह्मणच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेहीत्या अर्थाने ब्राह्मणच आहेत. त्यांच्या या विधानावर संमेलनात जोरदार टाळ्या पडल्या असल्या तरी समाजमाध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे.त्यांनी हे विधान केले, तेव्हा उनामधील दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यामुळे गुजरातमधील दलितांवर ही पाळी का आली, याचा विधानसभाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे अनेकांनी म्हटले आहे. रिपब्लिक पार्टी आॅफ इंडियाने राजेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्याचानिषेध केला आहे. ब्राह्मणच हुशार असतात, असा त्यांच्या विधानाचा अर्थ होतो आणि असे म्हणणे अन्यायकारक आहे, असे आठवले यांच्या पक्षाने म्हटले आहे.