शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवरीच्या दारात एकाच वेळी दोन वरात

By admin | Updated: June 7, 2017 14:36 IST

तनु वेड्स मनु या चित्रपटातील प्रसंग एका नवरीमुलीच्या जिवनात घडला आहे. त्यामुळे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - कंगना रानौत, आर. माधवन आणि जिमी शेरगील यांच्या अभिनयाने नटलेला तनु वेड्स मनुचे कथानक तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाच्या शेवटी कंगनाशी लग्न करण्यासाठी आर. माधवन आणि जिमी शेरगील दोघेही वरात घेऊन येतात. हा प्रसंग तुम्हाला चांगलाच आठवत असेल. चित्रपटातील हाच प्रसंग एका नवरीच्या जिवनात घडला आहे. उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या हमीरपूर जवळील मौदहा येथे लग्नाच्या ठिकाणी दोन वराती आल्यामुळे मंडपात गोंधळ निर्माण झाला. मौदहा जवळ अशलेल्या मकरांवर गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या ठिकाणी दोन वराती येणार हे समजल्यावर नवरी मुलीच्या घरी गोंधळ झाला. त्यांना काही समज नव्हते मंडपातील सर्वजण द्विधा मन:स्थितीत होते. मुलीचे पहिल्यादा ठरलेले लग्न रद्द झाल्यानंतर दुसऱ्याशी लग्न ठरले होते. ज्या मुलाशी लग्न मोडले होते तो लग्नामध्ये वरात घेऊन आला. लग्न मोडल्यानंतरही त्याला त्या मुलीशीच लग्न करायचे होते. त्याने वरात घेऊन येण्याची धमकी दिली आणि तो मुलगा वरात घेऊनही आला त्यामुळे हा सर्व प्रसंग निर्माण झाला. हा सर्व प्रसंग पाहून नवरी मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनचा सहारा घेतला आणि सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली. मकरांव गांवातील व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न सुमेरपुरातील भानुप्रताप सिंहशी ठरवले होते. साखरपुडा झाल्यानंतर 2 जून रोजी लग्नाची तारीख ठरली होती. पण काही कारणास्तव दोन्हीकडील संबंध बिघडले. आणि लग्नाच्या काही दिवस आधी नवरीमुलीच्या वडिलांनी आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. हे लग्न आम्हाला मान्य नाही म्हणत. नकार कळवला होता. नवरीमुलीकडून नकार आल्यानंतर भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या कुटुंबातील भडकले आणि थेट वाद घातला. यावेळी आपण लग्नाच्या ठरवलेल्या वेळेवर वरात घेऊन येणार असे सांगतले. त्या दरम्यान मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न महोबातील भगवान सिंह याच्याशी ठरवले होते.