शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता एफआयआरसाठी आंदोलने करायची का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:29 IST

या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कोलकाता : बदलापूर येथे दोन बालिकांवर अत्याचार झाला. त्याप्रकरणी जनता रस्त्यावर आल्यानंतरच आरोपींविरोधात कारवाईला सुरुवात झाली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार होत असल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. आता एखाद्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्यासाठीदेखील आंदोलने करावी लागणार आहेत का? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

या राज्यांमध्ये न्याय देण्याऐवजी गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न होताना दिसतात. महिला व दुर्बल गटांतील लोकांवर अधिक प्रमाणात अत्याचार होत आहेत. या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कोलकाता घटनेप्रकरणी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबितसंतप्त जमावाने कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यात घुसून खूप नासधूस केली होती. त्या प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

डॉक्टरनी काढला मोर्चाडॉक्टरवरील बलात्कार, हत्येच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करावी, या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी कोलकाता येथे मोर्चा काढला.डॉक्टरशी संबंधित प्रकरणाचा सीबीआयने जलदगतीने तपास करावा व आरोपीला अटक करावी, अशी मोर्चेकऱ्यांनी मागणी केली.

जंतरमंतरवर निदर्शनेनिवासी डॉक्टरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत संपाच्या दहाव्या दिवशीही निदर्शने केली.आमच्या कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. एम्सने संकुलातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता व उपाययोजनेसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. महिला डाॅक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ ‘आप’च्या महिला आघाडीने राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मारकानजीक बुधवारी निदर्शने केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी