शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

धर्माच्या नावाने हिंसाचार नको - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 15, 2016 05:16 IST

धर्म ही लोकांना जोडणारी शक्ती असून जगभरातील सर्व धर्म, पंथ, संप्रदायांच्या प्रमुखांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करावा

निनोरा (मध्य प्रदेश) : धर्म ही लोकांना जोडणारी शक्ती असून जगभरातील सर्व धर्म, पंथ, संप्रदायांच्या प्रमुखांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करावा, असे आवाहन सिंहस्थ २०१६ च्या घोषणा पत्रात करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी येथे उज्जैन सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ’च्या समारोपप्रसंगी हे घोषणापत्र जारी करण्यात आले. याप्रसंगी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना उपस्थित होते. मोदी म्हणाले की, दहशतवाद आणि तापमान वाढ या जगापुढील भीषण समस्या आहेत आणि भारतीय संस्कृती या समस्यांचा सामना करण्यास समर्थ आहे. माझा मार्ग तुझ्या मार्गापेक्षा योग्य आहे, ही भावना या समस्येच्या मुळाशी असून ही भावना आणि विस्तारवाद जगाला संघर्षाच्या खाईत लोटत आहे. या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्र होत असताना अपयशच पदरी पडत आहे. परंतु आम्हा भारतीयांमध्ये संघर्ष व्यवस्थापनाची क्षमता जन्मजातच असते. त्यामुळे आम्ही जगाला मार्ग दाखवू शकतो. कुंभमेळ्याचे योग्य मार्केटिंग करून जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. (वृत्तसंस्था)