शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बातम्या आणि मते एकत्र करू नयेत

By admin | Updated: September 2, 2016 02:34 IST

प्रसारमाध्यमांनी वृत्त आणि मतमतांतरे यांना एकमेकांत मिसळू नये, असे उद्गार केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी काढले. ते म्हणाले की, देशहितासाठी प्रसारमाध्यमांनी

नवी दिल्ली : प्रसारमाध्यमांनी वृत्त आणि मतमतांतरे यांना एकमेकांत मिसळू नये, असे उद्गार केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी काढले. ते म्हणाले की, देशहितासाठी प्रसारमाध्यमांनी स्वयंशिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे. त्यांच्या हस्ते येथे विभागीय संपादक परिषदेच्या चेन्नई बैठकीचे उद््घाटन झाले. मात्र त्यांनी देशहितासाठी स्वंयशिस्त म्हणजे काय, याचा तपशील दिला नाही. प्रसारमाध्ममांसमोर आव्हाने आहे ती दर्जा, विश्वसनीयता आणि जबाबदारी टिकवून ठेवण्याची. सोशल मीडियाने स्वंयशिस्तीचे व सेन्सॉरशिपचे पारंपरिक प्रकार धुडकावून लावले आहेत, असे ते म्हणाले. सरकारने प्रसारमाध्यमांशी संपर्क ठेवल्यामुळे ते सरकारी कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊ शकतात. विभागीय संपादक परिषदेचा हा प्रयत्न म्हणजे सरकारच्या कार्यक्रमांना शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविणे. देशाच्या प्रगतीमध्ये प्रसारमाध्यमे ही भागीदार असून विकासामध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा सहभाग वाढला विभागीय वृत्तपत्रांनी खप आणि महसुलात प्रगती केल्याबद्दल आनंद होत आहे, असे सांगून नायडू म्हणाले की तेही महत्त्वाचे आहे. लोकांशी संपर्क साधण्यासाठी विभागीय प्रसारमाध्यमे महत्त्वाचे साधन आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. दारिद्र्य भ्रष्टाचार, असमानता एवढेच काय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी माहिती हे फार मोठे शस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.