शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धर्म आणि राजकारण यांची गल्लत नको - व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:58 IST

राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

तिरुअनंतपूरम : राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते श्री चितिरा तिरुनल मेमोरिअल लेक्चरमध्ये बोलत होते.भारतातील सामाजिक एकतेचा प्रवास मांडताना नायडू म्हणाले की, देशात काही लोकांना जातीच्या नावाखाली मंदिरात प्रवेश नाकारणे ही बाब धर्म तसेच संस्कृतीविरोधी आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशातील दलितांचे सामाजिक एकीकरण साधणे जिकीरीचे होते. त्यामुळे दलितांना ओडिशातील जगन्नाथ मंदिर व राजस्थानच्या चामुण्डी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आजही लोक दुभंगलेले असतील तर भारत स्वत:ला एक राष्ट्र तसेच एक समतावादी सभ्य समाज म्हणवू शकणार नाही. भारतीय संस्कृती टिकण्याचे कारण आपण सर्वेजन सुखिनो भवन्तु, वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण ब्रह्मांड हे एक कुटुंब आहे असे मानून प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करतो. भारताने आजवर कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही. कार्यक्रमास राज्यपाल न्या. पी. सदासिवम, सांस्कृतिक कार्यमंत्री ए. के. बालन हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)स्वत:मध्ये बदल हवेतआजच्या लोकप्रनिधींबाबत भाष्य करताना नायडू म्हणाले की, नेत्यांची निवड लोकांनी कॅरेक्टर, कॅलिबर, कॅपॅसिटी आणि कन्डक्ट या चार ‘सी’च्या आधारे केली पाहिजे. राजा असो वा लोकशाही शासन, परंतु ती यंत्रणा सदैव सावध, जागरुक व नव्या विचारांच्या स्वीकारण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यंत्रणेने वेळोवेळी गरजांनुसार स्वत:मध्ये आवश्यक बदल केले पाहिजेत.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू