शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पर्वणीला गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडू नका

By admin | Updated: September 11, 2015 21:25 IST

न्यायालयात याचिका : राज्य सरकारला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशमुंबई : राज्यात पावसाअभावी पाणी टंचाईमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्वणीच्या काळात शाही स्नानासाठी गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडण्यास मनाई करावी, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. एच. एम. देसरडा यांनी ही याचिका दाखल ...


न्यायालयात याचिका : राज्य सरकारला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश
मुंबई : राज्यात पावसाअभावी पाणी टंचाईमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्वणीच्या काळात शाही स्नानासाठी गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडण्यास मनाई करावी, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. एच. एम. देसरडा यांनी ही याचिका दाखल केली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शाही स्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडणे योग्य नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. ही याचिका दाखल होण्यास उशीर झाला आहे. मात्र तरीही सरकारचे म्हणणे ऐकून पुढील आदेश दिले जातील, असे नमूद करत न्यायालयाने शासनाला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. (प्रतिनिधी)