शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महिलांचा सहभाग वाढवण्यावर RSS करणार चर्चा; दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत नेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 05:31 IST

२०२० च्या तुलनेत ३७०० ठिकाणी संघाच्या शाखा वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, समलखा (हरयाणा) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या वार्षिक प्रतिनिधी सभेत संस्थेच्या सामाजिक जागृती कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी रविवारी दिली.

आरएसएसच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय बैठक येथे रविवारपासून सुरू झाली. त्यात संघटनेच्या गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यात येणार असून आगामी वर्षाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठराव मंजूर करणार असून त्यात स्वावलंबनावर भर देण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

संघाची महिलांसाठी समर्पित शाखा असून ती राष्ट्र सेविका समिती म्हणून ओळखली जाते. सामाजिक प्रबोधन, जनजागृती, सामाजिक परिवर्तनाशी संबंधित कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे, असेही ते म्हणाले.

असा विस्तारतोय संघ

वैद्य म्हणाले की, संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात लक्षात घेऊन दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या देशभरात संघाच्या ६८,६५१ शाखा आहेत, त्यापैकी ६० टक्के विद्यार्थ्यांच्या आहेत, १० टक्के प्रौढ आहेत आणि ३० टक्के कार्यरत लोकांच्या आहेत. २०२० च्या तुलनेत ३७०० ठिकाणी संघाच्या शाखा वाढल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ