शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था बिघडली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:46 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात. जेएनयु परिसरात नऊ फेब्रुवारी, २०१६ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता ‘भारत तेरे टुकड़े होंगे, ‘अफजल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं।’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण देशात ही चर्चा झाली की, जेएनयुत देशविरोधात कारवाया का होतात? त्यांच्यावर नजर का ठेवली जात नाही? या वादात विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार याची बरीच चर्चा झाली. विद्यापीठ परिसरात त्या रात्री अभाविप व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांत बरीच मारामारी झाली.कन्हैया कुमार प्रकरणापासून ते चेहरे झाकलेल्या गुडांनी केलेले हल्ले यात जेएनयुत काय बदल झाला? कन्हैया प्रकरणानंतर जेएनयु प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात मे २०१७ मध्ये एक शपथपत्र दाखल करून आम्ही कॅम्पसमध्ये सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ६०० सीसीसीटीवी कॅमेरे बसवू, असे म्हटले होते. प्रत्यक्षात १०० देखील कॅमेरे लागलेले नाहीत.बहुतेक हाणामाºया विद्यापीठाच्या वसतिगृहांत होतात. विद्यापीठाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आमचा खासगीपणा राहणार नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार होती. न्यायालयाचेही म्हणणे होते की, परिसरात कॅमेरे लावताना विद्यार्थ्यांचा खासगीपणा सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. यात हे ठरले की, शाखा आणि अभ्यास केंद्रात सीसीसीटी कॅमेरे लावले जावेत. शाळेबाहेर सीसीसीटीव्ही कॅमेरे लावलेही गेले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी ते फोडून टाकले होते.

टॅग्स :jnu attackजेएनयू