शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:17 IST

आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.

दिब्रुगड : आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या ‘रेलवायर’ व्हाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती. ही सेवा ४०० स्टेशनवर सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते व त्यासाठी यंदाच्या डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्याच्या सहा महिने आधीच दिब्रुगड या ४०० व्या स्टेशनवर ही सेवा उपलब्ध केली गेली. या सेवेसाठी रेल्वेने ‘रेलटेल’ नावाची स्वतंत्र उपकंपनी सुरु केली आहे. त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दररोज सुमारे आठ कोटी लोक या सेवाचा लाभ घेतात. मुळात रेल्वे प्रवाशांच्या लाभासाठी ही सेवा सुरु केली गेली. महानगरांपेक्षा लहान शहरांमध्ये या सेवेचा अधिक उपयोग करून घेतला जात असल्याचेही आढळून आले. दिब्रुगड स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमात गूगल इंडियाचे के. सुरी म्हणाले की, रेल्वेसोबतचे आमचे कंत्राट पूर्ण झाले, ही सेवा पुढील पाच वर्षे सुरु राहील. आता टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करून अशाच प्रकारची सेवा शहरांच्या अन्य सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)प्रवाशांऐवजी इतरांकडूनच वापररेल्वे प्रवाशांखेरीज विद्यार्थी, छोटे व्यापारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होतो वापरवापरणाºयांपैकी75%व्यक्ती १९ ते ३४ या वयोगटातीलअनेकजणदररोजएकापेक्षाअधिक वेळा करतातलॉग-इन.देशातील सर्व स्टेशनवर ही सेवा उपलब्ध करून देणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. नव्या भागिदारांशी नवी कंत्राटे करून ‘बी’ व ‘सी’ वर्गातील स्टेशनवर ‘रेलावयर’चे मोफत व्हाय-फाय देण्याचे काम हाती घेतले जाईल.- के. मनोहर राजा, कार्यकारी संचालक, रेलटेल

टॅग्स :WiFiवायफाय