शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धामी सरकार इतिहास रचण्याच्या तयारीत; UCC लागू करणारं उत्तराखंड पहिलं राज्य ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:38 IST

ध्या प्रत्येक धर्म आणि जातीचा वेगळा कायदा आहे, त्यानुसार लग्न आणि घटस्फोटासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये निर्णय घेतले जातात.

देहरादून - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड सरकार आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. समान नागरी संहिता (UCC) लागू करणारे उत्तराखंड लवकरच देशातील पहिले राज्य बनणार आहे. UCC संदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करू शकते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो विधानसभेच्या पटलावर ठेवला जाईल.

सूत्रांनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने यूसीसीचा मसुदा तयार केला आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करू शकते. हा अहवाल विधानसभेत मांडल्यानंतर त्याची इतर औपचारिकता पूर्ण केली जाईल. UCC सध्या देशातील कोणत्याही राज्यात लागू नाही. त्यामुळे UCC लागू करून नवा इतिहास रचणारे उत्तराखंड हे पहिले देश ठरणार आहे.

अडीच लाखाहून अधिक सूचना

तज्ज्ञ समितीने समान नागरी संहितेचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी राज्यातील सर्व १३ जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद साधला. समितीला ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून लोकांकडून अडीच लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या. या समितीने स्थलांतरित उत्तराखंडी लोकांशी UCC बाबतही चर्चा केली. सर्व सूचनांची दखल घेत समितीने मसुद्याला अंतिम स्वरूप दिले आहे.

CM धामी यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये घेतला होता UCC चा निर्णय

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, मुख्यमंत्री धामी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, २३ मार्च २०२२ रोजी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा निर्णय घेतला. UCC चा मसुदा तयार करण्यासाठी, २७ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली.

ही आहे पाच सदस्यीय तज्ज्ञ समिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रमोद कोहली, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंग, दून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेखा डांगवाल आणि सामाजिक कार्यकर्त्या मनू गौर यांचा समावेश आहे.

समान नागरी संहिता म्हणजे काय?

समान नागरी संहिता (UCC) देशात राहणाऱ्या सर्व धर्मांच्या आणि समुदायांसाठी समान कायद्याची तरतूद आहे. सध्या प्रत्येक धर्म आणि जातीचा वेगळा कायदा आहे, त्यानुसार लग्न आणि घटस्फोटासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये निर्णय घेतले जातात. UCC लागू झाल्यानंतर, विवाह नोंदणी, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेचे विभाजन यांसारख्या बाबतीत प्रत्येक धर्म आणि जातीच्या नागरिकांना समान कायदा लागू होईल.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड