शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:12 IST

पंचायती राज परिषदेला केले संबोधित

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्याचा विकास करा, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या प्रादेशिक पंचायती राज परिषदेला त्यांनी ऑनलाइन संबोधित केले.   

दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती. प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून आपल्या अनुभवाचा दाखला देत मोदी म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध पदांवरील लोकांनी आपल्या गावांसाठी आणि जिल्ह्यांसाठी प्राधान्याने काही काम केले पाहिजे. ते म्हणाले की, केंद्रात सत्तेत आल्यानंतर शौचालये बांधण्याचा आणि गरिबांसाठी बँक खाती उघडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी तीन प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यासाठी बैठका घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जिल्हा पंचायत सदस्यांना केले. 

ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी अनेक पटींनी वाढला आहे. मनरेगाचे अुनदान पूर्वी ७० हजार कोटी रुपये होते. आता ते तीन लाख कोटी रुपये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ३० हजारांहून अधिक जिल्हा पंचायत इमारती बांधल्या, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान