शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:12 IST

पंचायती राज परिषदेला केले संबोधित

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्याचा विकास करा, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या प्रादेशिक पंचायती राज परिषदेला त्यांनी ऑनलाइन संबोधित केले.   

दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती. प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून आपल्या अनुभवाचा दाखला देत मोदी म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध पदांवरील लोकांनी आपल्या गावांसाठी आणि जिल्ह्यांसाठी प्राधान्याने काही काम केले पाहिजे. ते म्हणाले की, केंद्रात सत्तेत आल्यानंतर शौचालये बांधण्याचा आणि गरिबांसाठी बँक खाती उघडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी तीन प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यासाठी बैठका घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जिल्हा पंचायत सदस्यांना केले. 

ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी अनेक पटींनी वाढला आहे. मनरेगाचे अुनदान पूर्वी ७० हजार कोटी रुपये होते. आता ते तीन लाख कोटी रुपये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ३० हजारांहून अधिक जिल्हा पंचायत इमारती बांधल्या, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान