शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

दुचाकींचेही आयुष्य ठरवणार; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 02:38 IST

दुचाकी वाहने मोडीत निघाल्यानंतर त्यांच्या सुट्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या भागांचा पुनर्वापर करता आला, तर लोकांना कमी किमतीत दुचाकी वाहने उपलब्ध होऊ शकतील.

संतोष ठाकुर नवी दिल्ली : चारचाकी वाहनांप्रमाणेच दुचाकी वाहने किती काळात मोडीत काढावीत, याबाबतही केंद्र सरकार धोरण निश्चित करीत असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. त्या धोरणानुसार दुचाकी वाहनांचे आयुष्य निश्चित करण्यात येईल.

एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, दुचाकी वाहने मोडीत निघाल्यानंतर त्यांच्या सुट्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या भागांचा पुनर्वापर करता आला, तर लोकांना कमी किमतीत दुचाकी वाहने उपलब्ध होऊ शकतील. कोणीही कंपनी यासाठी मोडीतील वाहनांसाठी क्रॅश सेंटर उभारण्यासाठी पुढे आली, तर सरकार तिला मदत करेल. ते म्हणाले की, दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या असल्याने बीएस-६ मानके असलेल्या स्कूटर वरदान ठरू शकतील. यांचे  वैशिष्ट्य म्हणजे बीएस-४ मानकांच्या पेट्रोलवर इंजिन न बिघडू देता नीट धावू शकतात. बीएस-६ साठीचे पेट्रोल अद्याप उपलब्ध व्हायचे आहे. अर्थात तसे पेट्रोल लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, यासाठी आपण पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा केली आहे. ग्रामीण भागांत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे पंप सुरू व्हावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. ते म्हणाले की, ग्रामीण भागांमध्ये अन्नधान्यांचा टाकाऊ भाग, खराब झालेल्या भाज्या व फळे तसेच ऊ स यांपासून इथेनॉल बनविणे शक्य आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी