शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बिहारमधील महापुरात उपमुख्यमंत्रीच अडकले; तीन दिवसांनी बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 14:58 IST

राज्य सरकारने रेस्क्यू ऑपरेशनसाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर मागितले आहेत

पटना : बिहारच्या अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे 29 लोकांचा मृत्यू झाला असून राजधानी पटनामधील 80 टक्के घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. प्रशासनाने मंगळवारपर्यंत शाळा, कॉलेजांना सुटी जाहीर केली आहे.

 राज्य सरकारने रेस्क्यू ऑपरेशनसाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर मागितले आहेत. तर हवामान विभागाने आजच्या दिवशीही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. बिहारमध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस गेल्या 48 तासांत झाला आहे. पटनाच्या जवळच्या सोन, गंगा, गंडक आणि पूनपून या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी हे देखिल पुराच्या पाण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अडकले होते. त्यांना आज रेस्क्यू करण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून ते अडकले होते. दोन हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहोचली असून 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :floodपूर