शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तीनंतरही विभागीय कारवाई सुरू राहू शकते

By admin | Updated: October 21, 2014 03:04 IST

गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक आणि गलथानपणाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली विभागीय कारवाई त्या कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीनंतर थांबविली जाऊ शकत नाही.

नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक आणि गलथानपणाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली विभागीय कारवाई त्या कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीनंतर थांबविली जाऊ शकत नाही. ही कार्यवाही त्याच्या निवृत्तीनंतरही सुरू राहील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.‘कर्मचाऱ्याची गैरवर्तणूक किंवा गलथानपणामुळे सरकारचे आर्थिक नुकसान झाले असेल तर हे नुकसान संबंधित कर्मचाऱ्याकडून भरून काढण्याचा आदेश दिला जाऊ शकतो,’ असे न्या. जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. सरकारी तिजोरीचे नुकसान झाले असेल तरच अशा प्रकरणात कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय कारवाई सुरू ठेवता येऊ शकेल, हा कोलकाता उच्च न्यायालयाने याआधी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पश्चिम बंगाल सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)