शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तीनंतरही विभागीय कारवाई सुरू राहू शकते

By admin | Updated: October 21, 2014 03:04 IST

गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक आणि गलथानपणाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली विभागीय कारवाई त्या कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीनंतर थांबविली जाऊ शकत नाही.

नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक आणि गलथानपणाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली विभागीय कारवाई त्या कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीनंतर थांबविली जाऊ शकत नाही. ही कार्यवाही त्याच्या निवृत्तीनंतरही सुरू राहील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.‘कर्मचाऱ्याची गैरवर्तणूक किंवा गलथानपणामुळे सरकारचे आर्थिक नुकसान झाले असेल तर हे नुकसान संबंधित कर्मचाऱ्याकडून भरून काढण्याचा आदेश दिला जाऊ शकतो,’ असे न्या. जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. सरकारी तिजोरीचे नुकसान झाले असेल तरच अशा प्रकरणात कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय कारवाई सुरू ठेवता येऊ शकेल, हा कोलकाता उच्च न्यायालयाने याआधी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पश्चिम बंगाल सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)