शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमच्या नसानसांमध्ये लोकशाही, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:27 IST

Mann Ki Baat: आमच्या नसानसांमध्ये लोकशाही असून, भारत ही लोकशाहीची आई असल्याचे मत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नववर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.

नवी दिल्ली : आमच्या नसानसांमध्ये लोकशाही असून, भारत ही लोकशाहीची आई असल्याचे मत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नववर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, देशांतर्गत दाखल केलेल्या पेटंटची संख्या परदेशात दाखल केलेल्या पेटंटपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासाठी “तंत्रज्ञान दशक” ठरण्याचे स्वप्न पूर्ण नवोन्मेषकांमुळे पूर्ण होईल.

देशांतर्गत वाढलेले पेटंट देशाच्या वाढत्या वैज्ञानिक क्षमता अधोरेखित करते, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या या दशकासाठी पंतप्रधानांनी यापूर्वीच ‘तंत्रज्ञान दशक’ हा शब्द वापरला आहे. यातील अनेक तंत्रज्ञानाचा शोध भारतात लागला आहे.७व्या क्रमाकांवर भारत जगात पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत आहे तर ५० टक्क्यांनी भारताच्या पेटंट नोंदणीत गेल्या पाच वर्षांत वाढ झाली असल्याचे मोदींनी म्हटले.

‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख यंदा मोठ्या संख्येने पद्म पुरस्कार विजेते आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोक आहेत. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे, त्याला स्वतःची आव्हानेदेखील आहेत. एवढे असूनही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यांसारख्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात