शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:31 IST

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात

- सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात पुढे आहे. परंतु संख्या कमी झाल्यास काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर परिणाम होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आकड्यांवर नजर टाकली तर अमरनाथ यात्रा आजही काश्मीरच्या पर्यटनासाठी पाठीच्या कण्याइतकीच महत्वाची बनली असल्याचे दिसते. परंतु ही वस्तुस्थिती पर्यावरणाची पट्टी डोळ््यांवर बांधलेले फुटीरवादी नेते मान्य करायला तयार नाहीत. काश्मीरच्या पर्यटनाशी संबंधितांचे म्हणणे असे आहे की अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या पर्यटनाची जणू श्वास बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर अहसान फाजिलींसारख्या कितीतरी काश्मिरींना असे वाटते की ही यात्रा वर्षभर सुरू राहील अशी व्यवस्था झाली पाहिजे. ते फुटीरवाद्यांच्या मोहिमेशी सहमत नव्हते. आकड्यांचा आधार घेत काश्मीरच्या पर्यटनाचा विचार केला तर गेल्या वर्षी काश्मीरला आलेल्या एकूण १५ लाख पर्यटकांमध्ये ३.७५ लाख अमरनाथ यात्रेकरू होते. २००४ पासून २००९ पर्यंत काश्मीरमध्ये 51,00,000पर्यटक आले. त्यातील २१.३८ लाख पर्यटक अमरनाथ यात्रेकरू होते. हे यात्रेकरू पर्यटक म्हणूनही काश्मीरमध्येही फिरले होते. संख्येवर आक्षेप का?- यात्रा लांबविल्यामुळे पहाडी भागात प्रदूषण वाढत आहे.लिद्दर दरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. - बैसरन तथा सरबलचे जंगल अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. पहाड आणि वाहत्या दऱ्यांचा समतोल व पर्यावरण व्यवस्था बिघडली आहे. - यात्रेत अधिक संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देऊन आर्थिकदृष्ट्या काही संघटना बळकट होत आहेत.- या संस्था पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी काहीही करीत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.