शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्‍यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनाचा आशय असा अवकाळी पाऊस पडला. यामुळे पाणी पातळी स्थिर असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मक्याचा चारा शेतातच आहे. गव्हाची पेरणी लवकरच करावयाची आहे. मोसम नदीच्या पाण्याचे आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले तर त्या पाण्याचा फारसा फायदा शेतीला होणार नाही.
गेल्या महिन्यात व या महिन्यात दोनवेळा जोराचा पाऊस झाला. जमिनीत आजच मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे. हरणबारीचे आवर्तन सोडले तर त्याचा फारसा फायदा शेतीस होणार नाही. म्हणून हे आवर्तन जर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत सोडल्यास त्याच पाण्याचा फायदा शेतीस चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
बेमोसमी पाऊस व गारपिट यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिक आता नामशेष होते की काय एवढी भयावह अवस्था डाळिंब पिकाची आहे. कांद्याचीसुद्धा हीच अवस्था आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. पाणी विकत घेऊनही पिकांचे उत्पन्न पुरेसे झाले नाही. यंदा किमान यानंतर तरी हरणबारीचे पाण्याचे आवर्तन नियोजनाने सोडले तर किमान उत्पादन खर्चावर आधारून तरी उत्पन्न मिळेल. (वार्ताहर)