शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्‍यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनाचा आशय असा अवकाळी पाऊस पडला. यामुळे पाणी पातळी स्थिर असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मक्याचा चारा शेतातच आहे. गव्हाची पेरणी लवकरच करावयाची आहे. मोसम नदीच्या पाण्याचे आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले तर त्या पाण्याचा फारसा फायदा शेतीला होणार नाही.
गेल्या महिन्यात व या महिन्यात दोनवेळा जोराचा पाऊस झाला. जमिनीत आजच मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे. हरणबारीचे आवर्तन सोडले तर त्याचा फारसा फायदा शेतीस होणार नाही. म्हणून हे आवर्तन जर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत सोडल्यास त्याच पाण्याचा फायदा शेतीस चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
बेमोसमी पाऊस व गारपिट यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिक आता नामशेष होते की काय एवढी भयावह अवस्था डाळिंब पिकाची आहे. कांद्याचीसुद्धा हीच अवस्था आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. पाणी विकत घेऊनही पिकांचे उत्पन्न पुरेसे झाले नाही. यंदा किमान यानंतर तरी हरणबारीचे पाण्याचे आवर्तन नियोजनाने सोडले तर किमान उत्पादन खर्चावर आधारून तरी उत्पन्न मिळेल. (वार्ताहर)