शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्‍यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

नामपूर : मोसमप˜्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनाचा आशय असा अवकाळी पाऊस पडला. यामुळे पाणी पातळी स्थिर असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मक्याचा चारा शेतातच आहे. गव्हाची पेरणी लवकरच करावयाची आहे. मोसम नदीच्या पाण्याचे आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले तर त्या पाण्याचा फारसा फायदा शेतीला होणार नाही.
गेल्या महिन्यात व या महिन्यात दोनवेळा जोराचा पाऊस झाला. जमिनीत आजच मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे. हरणबारीचे आवर्तन सोडले तर त्याचा फारसा फायदा शेतीस होणार नाही. म्हणून हे आवर्तन जर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत सोडल्यास त्याच पाण्याचा फायदा शेतीस चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
बेमोसमी पाऊस व गारपिट यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिक आता नामशेष होते की काय एवढी भयावह अवस्था डाळिंब पिकाची आहे. कांद्याचीसुद्धा हीच अवस्था आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. पाणी विकत घेऊनही पिकांचे उत्पन्न पुरेसे झाले नाही. यंदा किमान यानंतर तरी हरणबारीचे पाण्याचे आवर्तन नियोजनाने सोडले तर किमान उत्पादन खर्चावर आधारून तरी उत्पन्न मिळेल. (वार्ताहर)