शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधी वाढवा केंद्राकडे मागणी : कांबळे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परिषदेत लक्ष वेधले

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्र्याच्या परिषदेत कांबळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वत: सफाई करून डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी राज्य सरकारांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, या कामात गुंतलेल्या लोकांच्या पुनर्वसनावर भर देण्याची सूचना गहलोत यांनी केली. महाराष्ट्रात संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कांबळे परिषदेत बोलताना दिली. या कामात स्वयंसेवी संघटनांची मदत महत्त्वपूर्ण ठरू शकते. राज्य स्तरावर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा, असेही या परिषदेत सुचविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री कृष्णलाल गुर्जर यांनीही परिषदेला संबोधित केले.