शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी सोडल्यानंतर नदीत अडकलेल्या दहा मुलांना वाचविले

By admin | Updated: June 22, 2014 01:34 IST

तेनुघाट धरणातील पाणी सोडल्याने शुक्रवारी दामोदरी नदीत अडकलेल्या दहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बोकारो (झारखंड) : तेनुघाट धरणातील पाणी सोडल्याने शुक्रवारी दामोदरी नदीत अडकलेल्या दहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तब्बल आठ तासांच्या बचाव मोहिमेनंतर या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले.
चंद्रपुरा थर्मल पॉवर स्टेशनद्वारे निर्मित दगडी पहाडावर चढून मुलांनी स्वत:ला संकटमुक्त केले. पचौरा गावातील ही घटना हिमाचल प्रदेशात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेचे स्मरण करून देणारी होती. 
बोकारोचे उपायुक्त उमाशंकर सिंह यांनी आज शनिवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, जवळच्याच गावात राहणारी 15-16 वर्षेवयोगटातील ही मुले नदीत अंघोळीसाठी गेली असताना तेनुघाट धरणातून पाणी सोडण्यात आले आणि नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. 
हे सर्व जण नदीतीलच पॉवर स्टेशनच्या पहाडावर चढले होते. तेथून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही बचाव मोहीम रात्री 11.3क् र्पयत चालली. (वृत्तसंस्था)
 
4हिमाचल प्रदेशात जलविद्युत प्रकल्पाच्या अधिका:यांनी अचानक पाणी सोडल्याने हैदराबादेतून आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 25 विद्याथ्र्याना जलसमाधी मिळाली होती. त्यातील काहींचे मृतदेह अद्यापही मिळालेले नाहीत.
 
धरणातून पाणी सोडल्याने दामोदरी नदीत अडकलेल्या मुलांनी नदीतील दगडी चबुत:यावर चढून स्वत:चा बचाव केला.