शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Delhi Violence: ढिगाऱ्यांमध्ये सापडत आहेत मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:28 IST

पोलिसांनी काही श्वानांच्या मदतीने मृतदेह हुडकून काढण्याचे काम हाती घेतले आहे. ​​​​​​​

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात नेमक्या किती जणांना प्राण गमवावा लागला, याचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्यानंतर गुरुवारी पुन्हा एक शव पोलिसांना मिळाले. यामुळे या हिंसाचारात नेमक्या किती जणांचा जीव गेला, याचा कयास लावणे आता पोलिसांनाही कठीण जात आहे. पोलिसांनी काही श्वानांच्या मदतीने मृतदेह हुडकून काढण्याचे काम हाती घेतले आहे.ईशान्य दिल्ली या हिंसाचाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. गुरुवार दुपारपर्यंत या हिंसाचारात ३७ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले तरी मृतांचा आकडा वाढतच आहे. आता स्थिती आटोक्यात असली तर ढिगारे व नाल्यांमधून मृतदेह मिळत असल्याने हिंसाचारामधील भयाण चित्र समोर येत आहे. गुरुवारला गगनपुरीतील नाल्यात दोन मृतदेह सापडले. या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. बुधवारला याच नाल्यात गुप्तचर विभागाचा कॉन्स्टेबल अंकित शर्माचा मृतदेह मिळाला होता. अंकित शर्मा याला ठेचून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाकडे तक्रारींचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही. रात्रभरात अग्निशमन विभागाकडे १९ लोकांनी मदत मागितल्याचे दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली