शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अपघातग्रस्तांच्या कॅशलेस उपचार योजनेस विलंब; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:59 IST

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना स्पष्टीकरणासाठी २८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मोटार अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना तयार करण्यात झालेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला फटकारले. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना स्पष्टीकरणासाठी २८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. ८ जानेवारीच्या आदेशानंतरही केंद्राने त्याचे पालन न केल्याबद्दल न्या. अभय एस. ओक व न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

खंडपीठाने म्हटले, दिलेली मुदत १५ मार्च २०२५ रोजी संपली असून  न्यायालयाच्या आदेशाचेच नव्हे तर अत्यंत फायदेशीर कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचेही हे  गंभीर उल्लंघन आहे. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी म्हणाले की, काही अडथळे आहेत. त्यावर खंडपीठाने म्हटले की, कॅशलेस उपचार सुविधा नसल्याने लोक जीव गमावत आहेत.  जनरल इन्शुरन्स कौन्सिल पोर्टलवर हिट-अँड-रन प्रकरणांचे दावे अपलोड करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्या, असेही न्यायालयाने वाहतूक विभागाच्या सचिवांना सांगितले.

काय आहे गोल्डन अवर?८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कायद्यानुसार अनिवार्य केलेल्या गोल्डन अवर कालावधीत मोटार अपघातग्रस्तांच्या कॅशलेस वैद्यकीय उपचारांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. दुखापतीनंतर एका तासाच्या कालावधीत वैद्यकीय उपचार केल्यास मृत्यू टाळता येईल, असा काळ म्हणजे गोल्डन अवर होय.  कॅशलेस उपचारांसाठी कलम १६२ अंतर्गत योजना तयार करण्याचे केंद्राचे वैधानिक दायित्वही अधोरेखित केले होते. १ एप्रिल २०२२ पासून ही तरतूद लागू असूनही सरकारने अद्याप ही योजना लागू केली नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय