शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:16 IST

भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. 

नवी दिल्लीः भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी महात्मा गांधींऐवजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. तसेच त्यांनी हे पत्र राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.ते म्हणाले, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. आमदार असलेले कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान बनवलं.

पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. काश्मीरला कलम 35 A आणि कलम 370 हे नेहरूंनीच दान दिलं आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMahatma Gandhiमहात्मा गांधी