शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मणिपूर हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 05:36 IST

राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर पोहोचल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.

या राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये लष्कर, निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इम्फाळमध्ये सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असून लोकांनी भाजी, धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयातील तर १५ मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात ठेवण्यात आली आहेत.

पाच बंडखोर ठार

चुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी लष्कर व बंडखोरांत झालेल्या चकमकींत ५ बंडखाेर ठार झाले तर सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले.

हिंसाचारग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या १३ हजार लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चुराचंदपूर, मोरेह, काकचिंग, कांगपोक्पी या हिंसाचारग्रस्त भागांतील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.