शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 07:39 IST

१५.४१ लाख कोटी बाद केले; १५.३१ लाख कोटी परत आले, नव्या नोटांसाठी १२,८७७ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : नोटाबंदीवेळी चलनातून बाद केलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये बँकेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी एकूण १७.९७ लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपयांच्या होत्या. यातील ३ लाख कोटी रुपये ‘काळा पैसा’ असल्याचे सांगून ती रक्कम चलनात येणार नाही असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने तो फोल ठरला आहे.

नोटाबंदीनंतर (नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७) रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले. २०१७-१८ मध्येही रिझर्व्ह बँकेला नोटांच्या छपाईपोटी ४,९१२ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजे १२,८७७ कोटी रुपयांचा नव्या नोटांसाठी खर्च आला आहे. रिझर्व्ह बँकेने या अहवालात महागाई दरात वाढीची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१८-१९ च्या अखेरीस महागाई दर ४.९ टक्के व २०१९-२० च्या सुरूवातीला ५ टक्क्यांवर जाईल. तसेच आर्थिक विकास दर (जीडीपी) ६.७ वरुन ७.४ पोहोचला आहे.निश्चलीकरण फेलनोटाबंदीतील ३ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नाहीत, असा दावा केंद्र सरकारने केला होता. वास्तवात सर्व रक्कम परत आली व निश्चलीकरण फक्त १३ हजार कोटी रुपयांचे झाले, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या अयशस्वी नोटाबंदीमुळे देशाचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. १०० नागरिकांना प्राण गमवावे लागले. हजारो छोटे उद्योग बंद पडले. १५ कोटींचा रोजगार बुडाला, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.99.30%रक्कम बँकेत परत

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण