शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, अल्पसंख्य भयभीत; राहुल गांधींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:30 IST

भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती सेलला दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात हा आरोप करून राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, या अविचारी हिंसाचाराने पीडित होणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून काँग्रेसने त्यांचे जाहीरपणे समर्थन करणे महत्वाचे आहे.काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, या राज्यांमधील सत्ताधाºयांनी या घटनांकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर त्या आणखी वाढून भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी खतपाणी घातले. ठराविक समाजाच्या लोकांना लक्ष्य करण्यासाठी आपल्या समर्थकांना चिथावणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी केलेल्या भाषणांमुळे स्थानिक गुंड मोकाट सुटले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी