शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, अल्पसंख्य भयभीत; राहुल गांधींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:30 IST

भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती सेलला दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात हा आरोप करून राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, या अविचारी हिंसाचाराने पीडित होणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून काँग्रेसने त्यांचे जाहीरपणे समर्थन करणे महत्वाचे आहे.काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, या राज्यांमधील सत्ताधाºयांनी या घटनांकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर त्या आणखी वाढून भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी खतपाणी घातले. ठराविक समाजाच्या लोकांना लक्ष्य करण्यासाठी आपल्या समर्थकांना चिथावणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी केलेल्या भाषणांमुळे स्थानिक गुंड मोकाट सुटले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी