शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

थरारक VIDEO: आधी फिरली, मग उलटली; मच्छिमारांच्या बोटीला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:34 IST

पूर्व किनारपट्टीला असानी चक्रीवादळाचा फटका; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

भुवनेश्वर: पूर्व किनारपट्टीला असानी चक्रिवादळाचा फटका बसला आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, चेन्नईत मोठं नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेश आणि ओदिशा राज्यांमध्ये हाल अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आल्यानंतरही ओदिशाच्या गंजाम जिल्ह्यातील काही मच्छिमार समुद्रात मासे पकडायला गेले. त्यांना तातडीनं किनाऱ्यावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर हे मच्छिमार किनाऱ्याकडे जात असताना एक अपघात झाला. समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्यानं एक बोट उलटली.

बोट समुद्राच्या किनाऱ्याजवळ असताना उलटल्यानं सुदैवानं कोणाचाही मृत्यू झाला नाही. बोट उलटताच सर्व मच्छिमारांनी पोहत किनारा गाठला. काही जणांना किरकोळ इजा झाली. या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागानं मच्छिमारांना १२ मेपर्यंत समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.