शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काश्मीरच्या हंदवाडात संचारबंदी लागू

By admin | Updated: September 25, 2016 03:00 IST

उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ७८ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगरच्या नौहट्टा, खानयार आणि एम. आर. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्र्बध आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने संचारबंदी लावली आहे. श्रीनगरच्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यात लोकांना एकत्रित येण्यावर बंदी आहे. काँग्रेसचे आवाहननवी दिल्ली : काश्मीरमधील स्थिती सुधारावी, यासाठी केंद्राने वेगाने पावले उचलावीत, असे आवाहन काँग्रैसने केले आहे.जुलैमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्याप कायम आहे, संचारबंदी, मोबाइलवर निर्बंध आणि जागोजागी सुरक्षा दलाचे जवान यांमुळे काश्मिरी जनतेत भीती व संतापाचे वातावरण आहे. ते बदलणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. (वृत्तसंस्था/लोकमत न्यूज नेटवर्क)काश्मिरी पंडितांना हवी स्मार्ट सिटीआमच्यासाठी काश्मीरमध्ये स्मार्ट सिटी तयार करण्यात यावी, अशी मागणी काश्मिरी पंडितांनी केली आहे. आम्ही आमच्याच देशात निर्वासित झालो आहोत. त्यामुळे आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करण्यात यावी. स्मार्ट सिटीच्या पुढील यादीत काश्मीरमधील नव्या शहराचा समावेश करावा, असे काश्मिरी पंडितांच्या संघटनेचे नेते राम भट यांनी येथे केली.