शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील संचारबंदी उठली

By admin | Updated: October 15, 2016 13:41 IST

परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे. जुलै महिन्यात हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीच्या मृत्यूनतंर काश्मीरमध्ये अशांतता परसली होती. काश्मीरमध्ये कोठेही संचारबंदी नसून खो-यातील लोकांच्या हालचालींवरील बंदीही उठवण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. 
 
संचारबंदी उठवण्यात आली असली तरी खो-यात जमावबंदीचा आदेश अद्यापही लागू आहे. संवेदनशील भागांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सुरक्षित असल्याची खात्री लोकांना पटावी यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याचंही अधिका-याने सांगितलं आहे. 
 
तीन महिन्यांपासून बंद करण्यात आलेली प्रीपेड फोनवरील कॉल करण्याची सुविधादेखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन 99 दिवस झाले आहेत. रविवारी 100 दिवस पूर्ण होतील. बु-हान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. सुरक्षा जवान आणि लोकांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सर्व सेवा ठप्प पडल्या होत्या. एकूण 84 लोकांनी आपली जीव गमावला ज्यामध्ये दोन सुरक्षा जवानांचादेखील समावेश आहे.