शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सहारनपूरमध्ये संचारबंदी जारी; ३८ जण अटकेत

By admin | Updated: July 28, 2014 02:51 IST

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़

सहारनपूर/लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़ हिंसाचारग्रस्त भागांतील तणावपूर्ण शांतता बघता, रविवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आणि दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू आहेत़ उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-व्यवस्था) मुकुल गोयल यांनी सांगितले की, शनिवारपासून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही़ स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ सहारनपूरच्या जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी आज हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा केला़ स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले़कुतूबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवरून काल सहारनपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार उसळला होता़ बघता बघता या वादाचे लोण येथील अनेक भागांत पसरले होते़ यात ३ ठार, तर २0 जण जखमी झाले होते़. या जमिनीच्या वादाबाबत विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला़ (वृत्तसंस्था)