शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

सहारनपूरमध्ये संचारबंदी जारी; ३८ जण अटकेत

By admin | Updated: July 28, 2014 02:51 IST

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़

सहारनपूर/लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़ हिंसाचारग्रस्त भागांतील तणावपूर्ण शांतता बघता, रविवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आणि दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू आहेत़ उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-व्यवस्था) मुकुल गोयल यांनी सांगितले की, शनिवारपासून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही़ स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ सहारनपूरच्या जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी आज हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा केला़ स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले़कुतूबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवरून काल सहारनपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार उसळला होता़ बघता बघता या वादाचे लोण येथील अनेक भागांत पसरले होते़ यात ३ ठार, तर २0 जण जखमी झाले होते़. या जमिनीच्या वादाबाबत विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला़ (वृत्तसंस्था)