शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

९ वर्षांच्या मुलावर 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याचा गुन्हा

By admin | Updated: August 8, 2014 14:24 IST

कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन टीम

आग्रा, दि. ८ -  राज्यात कायद्याचे व सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. अखेर नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर त्या मुलाला गुरूवारी जामीनावर सोडण्यात आले. 
हे प्रकरण आहे १८ जुलैचे. कुर्रा गावातील या मुलाच्या कुटुंबियांनी पाळलेली गुरं-ढोरं दुस-या गावक-याच्या शेतात घुसली आणि त्यांनी पिकांचे नुकसान केले. या घटनेनंतर त्या मुलाची दुस-या मुलाशी बाचाबाची झाली ज्याचे रुपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. ५ ऑगस्ट रोजी पोलिस त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी वडिलांसह त्या मुलाला ताब्यात घेतले.  त्यांचे काहीही ऐकून न घेता तपोलिसांनी त्यांच्यावर कलम १०७/११६ अंतर्गत कायदा व सुव्यवस्थआ बिघडवण्याचा गुन्हा दाखल केला. 
मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळले असून त्या मुलाला ताब्यात घेतल्याचे नाकारले, तसेच आपण फक्त त्या मुलाच्या वडिलांची काही तास चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.