शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अरे देवा! पहिल्या पत्नीने धोका दिला म्हणून 90 दिवसांत केली 3 लग्न; दोघी गेल्या सोडून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:27 IST

Crime News : एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या.

नवी दिल्ली - राजस्थानच्या उदयपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या. तर एकीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे दुखावलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तो दु:खी असल्याचं म्हटलं जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो तणावात होता. स्थानिकांनी तरुणाला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती खुर्द येथील निवासी असून त्याचं नाव खेमराज (42) असं आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करीत होता. या घटनेनंतर लोकांनी मोठी गर्दी केली होती. 

खेमराजच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. ज्यानंतर काही दिवस खेमराजने लग्न केलं नाही. यानंतर तीन महिन्यात एक-एक करीत तीन लग्न केलं. ज्यापैकी एका पत्नीचा मृत्यू झाला.

दोघीजणी दुसऱ्या पुरुषांसोबत फरार झाल्या. जेव्हापासून दोघी घरातून गेल्या तेव्हापासून खेमराज तणावात होते. कोणाशीही फार बोलत नव्हते. याच तणावातून त्यांनी जीव दिल्याचं खेमराजच्या मुलाने सांगितलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून तपासाअंती नेमकं कारण समोर येईल, असं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.