शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! पहिल्या पत्नीने धोका दिला म्हणून 90 दिवसांत केली 3 लग्न; दोघी गेल्या सोडून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:27 IST

Crime News : एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या.

नवी दिल्ली - राजस्थानच्या उदयपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या. तर एकीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे दुखावलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तो दु:खी असल्याचं म्हटलं जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो तणावात होता. स्थानिकांनी तरुणाला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती खुर्द येथील निवासी असून त्याचं नाव खेमराज (42) असं आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करीत होता. या घटनेनंतर लोकांनी मोठी गर्दी केली होती. 

खेमराजच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. ज्यानंतर काही दिवस खेमराजने लग्न केलं नाही. यानंतर तीन महिन्यात एक-एक करीत तीन लग्न केलं. ज्यापैकी एका पत्नीचा मृत्यू झाला.

दोघीजणी दुसऱ्या पुरुषांसोबत फरार झाल्या. जेव्हापासून दोघी घरातून गेल्या तेव्हापासून खेमराज तणावात होते. कोणाशीही फार बोलत नव्हते. याच तणावातून त्यांनी जीव दिल्याचं खेमराजच्या मुलाने सांगितलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून तपासाअंती नेमकं कारण समोर येईल, असं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.