शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

न्यायालयीन निर्णयांचा जनतेच्या विश्वासावर प्रभाव - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 19:15 IST

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते.

गुवाहाटी - न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. 

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "सरकारी कार्यालये आणि संस्थांपेक्षा न्यायालये वेगळी आहेत. कारण न्यायालये न्यायाच्या चक्राला पुढे सरकवण्यासाठी दररोज सर्व पक्षकारांना मदत करत असतात. त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव  ठेवली पाहिजे."

"जनतेच्या ज्या विश्वासावर आपल्या संस्थेचे अस्तित्व कायम आहे, तो विश्वास आपले आदेश आणि निकालांच्या आधारावर बनलेला आहे. याची जाणीव न्यायाधीश आणि अन्य न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे,"असा सल्लाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिला.

 दरम्यान, सद्यस्थितीत काही व्यक्ती आणि समुहांकडून हिंसक आणि बेफिकीर व्यवहार दिसून येत आहे. मात्र असे प्रकार केवळ अपवाद असून, देशाच्या भक्कम न्यायिक संस्थाच्या परंपरेकडून पराभूत ते पराभूत होतील, असा विश्वासही सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोई