शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

न्यायालयीन निर्णयांचा जनतेच्या विश्वासावर प्रभाव - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 19:15 IST

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते.

गुवाहाटी - न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. 

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "सरकारी कार्यालये आणि संस्थांपेक्षा न्यायालये वेगळी आहेत. कारण न्यायालये न्यायाच्या चक्राला पुढे सरकवण्यासाठी दररोज सर्व पक्षकारांना मदत करत असतात. त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव  ठेवली पाहिजे."

"जनतेच्या ज्या विश्वासावर आपल्या संस्थेचे अस्तित्व कायम आहे, तो विश्वास आपले आदेश आणि निकालांच्या आधारावर बनलेला आहे. याची जाणीव न्यायाधीश आणि अन्य न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे,"असा सल्लाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिला.

 दरम्यान, सद्यस्थितीत काही व्यक्ती आणि समुहांकडून हिंसक आणि बेफिकीर व्यवहार दिसून येत आहे. मात्र असे प्रकार केवळ अपवाद असून, देशाच्या भक्कम न्यायिक संस्थाच्या परंपरेकडून पराभूत ते पराभूत होतील, असा विश्वासही सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोई