शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विदेशी पर्यटकांना देशाच्या सीमा झाल्या खुल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 07:10 IST

क्वारंटाइनची अट नाही, ९९ देशांनाच सवलत

ठळक मुद्देगेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. पण आता या पर्यटकांना भारतात येताना क्वारंटाइन होण्याची अटही काढून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाकाळातील सुमारे २० महिन्यांच्या कालावधीनंतर भारताने आता विदेशी पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असून लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा सरकारने हा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. पण आता या पर्यटकांना भारतात येताना क्वारंटाइन होण्याची अटही काढून टाकली. मात्र ही सवलत ९९ देशांतील पर्यटकांनाच आहे. या पर्यटकांनी भारतात आल्यानंतर स्वत:च्या प्रकृतीकडे १४ दिवस बारीक लक्ष ठेवावे अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. गेल्या महिन्यापासून चार्टर्ड फ्लाइटने येण्यास विदेशी पर्यटकांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. आता पर्यटकांना सोमवारपासून प्रवासी विमानांतून ही भारतात विविध ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. गेल्या काही आठवड्यांपासून पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड आदी ठिकाणी देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेत आजवर ११० कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनाचा झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक बरे झाल्याचे अँटीबॉडी सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या