शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये";'अग्निवीर'वरून शहीद कॅप्टनच्या आईचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:02 IST

देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

लखनौ : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली येथे कीर्ती चक्र पुरस्कारप्राप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असेशहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

आमचा मुलगा आम्हा सर्वांना असा मध्येच सोडून गेला, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. कुटुंबाला त्यांची गरज होती. मला आयुष्यभर या वेदनासह जगायचे आहे आणि मला माझ्या मुलाची आठवण यावी म्हणून मला आणखी वेदना हव्यात, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधींनी विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांची भेट घेतली. राहुल यांनी रायबरेलीतील 'एम्स'ला भेट देत रुग्णांची भेट घेतली. दरम्यान, गांधींनी रायबरेलीतील एका हनुमान मंदिरात प्रार्थनाही केली.

शहिदांच्या कुटुंबांसाठी राहुल काहीतरी करतील

शहीद अंशुमन यांच्या आईने सांगितले की, राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान 'अग्निवीर'बाबत चर्चा झाली. दोन प्रकारचे सैन्य असू नये. सरकारने राहुल गांधींचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे.

राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी सरकारला अग्निवीर योजना संपवण्याची विनंती केली आहे, ही योजना लष्करासाठी योग्य नाही. देशआमच्यासोबत आहे. मी राहुल गांधींशी इतर शहिदांच्या कुटुंबांबाबत बोलले आहे. कुटुंबांसाठी राहुल गांधी काहीतरी करतील, असे त्या म्हणाल्या

आम्ही सर्वांशी लढू  सैन्य भरतीत अग्निवीर योजना बंद करण्यावर भर देताना मंजू सिंह म्हणाल्या की, आम्ही लष्करी कुटुंबातील आहोत, पक्ष असो किवा विरोधक, आम्ही सर्वांशी लढू आणि हात जोडून आम्ही सरकारला अग्निवीर योजना बंद करण्याची विनंती करतो. केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती होणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRahul Gandhiराहुल गांधी