शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 05:45 IST

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.

विकास झाडेनवी दिल्ली : रेल्वे स्थानकांच्या खासगीकरणासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही, त्यामुळे खासगीकरणाचा प्रश्न उद्‌भवत नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत माहिती दिली.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ना. वैष्णव म्हणाले, रेल्वे स्टेशन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटदारांना काही ठरावीक काळासाठी रेल्वे परिसरातील पट्टे देण्यात आले आहेत; पण त्याचा मालकी अधिकार हा रेल्वे प्रशासनाकडे आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रकल्पांची सद्य:स्थिती दर्शविणारी वस्तुस्थिती काय आहे आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणती पावले उचलली? याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर वैष्णव म्हणाले की, रेल्वे प्रकल्प मंजूर राज्यस्तरीय नव्हे तर आणि विभागीय रेल्वेनिहाय असतात. कारण भारतीय रेल्वे नेटवर्क विविध राज्यांच्या हद्दीत पसरलेले आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्राने व्यापला आहे. 

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करणारएप्रिल २०२१ पर्यंतचे ९१ हजार १३७ कोटी रुपये खर्चून एकूण ६ हजार १४२ किमी लांबीच्या ३५ प्रकल्प योजना मंजुरीच्या आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात असून, त्यापैकी ९०६ किलोमीटर लांबीचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मार्च २०२१ पर्यंत ११ हजार १८४ कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरात दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेRajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेना