शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

देशात सध्या नावाआधी धर्म विचारला जातो - गुलजार

By admin | Published: October 24, 2015 3:59 PM

सध्या देशात अस्वस्थेचे वातावरण आहे, व्यक्तीचे नाव विचारण्यापूर्वी त्याचा धर्म विचारला जातो, आधी असं नव्हतं, अशा शब्दांत गुलजार यांनी देशातील वातवरणाबद्दल नाराजी नोंदवली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - सध्या देशात अस्वस्थेचे वातावरण आहे, व्यक्तीचे नाव  विचारण्यापूर्वी त्याचा धर्म विचारला जातो, आधी असे नव्हते असे सांगत ज्येष्ठ लेखक, कवी व गीतकार गुलजार यांनी देशातील सध्या असहिष्णू वातावरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशात कोणाला रामराज्य आलेलं दिसतं आहे, ज्यांना ते दिसतयं त्यांना भेटायला मला आवडेल, असेही ते म्हणाले.
सध्या देशाता निराशेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे, यापूर्वी देशात अशी परिस्थिती नव्हती, याआधी धर्माच्या नावे देशात अशा घटना घडत नव्हत्या. आता मात्र एखाद्याचे नाव विचारण्याआधीच त्याचा धर्म विचारला जातो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया गुलजार यांनी व्यक्त केली.  देशातील असहिष्णू वातावरणाचा निषेध करत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवला.  लेखक आपले पुरस्कार परत करून राजकारण करत आहेत का असा सवाल विचारला असता, लेखक काय राजकारण करणार,ते फक्त आपल्या मनातीव विचार कागदावर उतरवत असतात, असे गुलजार म्हणाले.