शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:27 IST

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना दिल्लीतील घटनाक्रमामुळे तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मरकजमधून सुमारे 1900 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच तेथील 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कल समोर आले होते. तसेच या मरकजमधील अनेकजणांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे आणि या मरकजमध्ये आलेले अनेकजण देशाच्या विविध भागात गेल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना कालच्या घटनाक्रमामुळे तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र तबलीग जमात आणि मरकजबाबत फारशी माहिती अनेकांना नाही.

तबलीग जमातचा अर्थ सांगायचा तर  तबलीग म्हणजे अल्ला आणि कुराण, हाडीसमधील शिकवण इतरांपर्यंत पोहोचवणे. तर जमात म्हणजे गट. अर्थात तबलिगी जमात म्हणजे एका गटाची जमात होय. 

तर तबलिगी मरकज याचा अर्थ इस्लामची शिकवण इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र. सुमारे 75 वर्षांपूर्वी मेवातमधील मौलाना इलियास साहेब यांनी मरकजची स्थापना केली होती. भारतातील अज्ञानी मुस्लिमांना इस्लामने बनवलेला रस्ता आणि नमाजच्या मार्गावर आणणे हा त्यामागचा हेतू होता. भरकटलेल्या लोकांनी नमाज पठण करावे, रोजे ठेवावेत, वाईटापासून दूर राहावे आणि सत्याचा मार्ग पत्करावा हा मरकजच्या स्थापनेचा हेतू होता. दरम्यान, मरकजच्या या कार्याला अल्पावधीतच खूप प्रसिध्दी मिळाली. त्यामुळे हे मरकज केंद्र जगभरात प्रसिद्ध झाले. जगभरातून लोक येथे येऊ लागले.

मरकजचे आमिर म्हणजेच प्रमुखांच्या सल्ल्यानुसार मरकजमधील लोकांचे गट देश विदेशात जाऊन इस्लामची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवतात.  या गटांना जमात म्हणतात. या लोकांचे वास्तव्य त्या त्या भागातील मशिदीत वास्तव्य करतात. तसेच मरकजसाठी नवे लोक जोडतात. 

संबंधित बातम्या

राष्ट्रपती पुतीनही कोरोनाच्या सावटाखाली; लागण झालेल्या डॉक्टरांशी मिळवला हात

‘जर आम्हीच वाचलो नाहीत तर तुम्हाला कोण वाचवणार’; कोरोनासमोर का झाले डॉक्टर हतबल?

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही 50 ते 60 टक्केच वेतन मार्कजमध्ये केवळ जमीन आणि आकाशाचा उल्लेख होतो. इथे इतर कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करण्यास पूर्णपणे बंदी असते. त्यामुळे तबलीगी जमातीला जगभरात कुठेही सहजपणे व्हिसा मिळतो. तबलिगी जमातीचा जलसा दरवर्षी भोपाळ तसेच देशातील इतर भागात होतो. मरकजमध्ये सहभागी जमात देशाशी पूर्णपणे समर्पित असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास ते सरकारऐवजी स्वतःस दोषी मानतात. खुदाने आपल्याला चांगले काम करण्यासाठी या जगात पाठवले आहे अशी त्यांची शिकवण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्लीIslamइस्लाम