शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:16 IST

केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

कोलकाताः कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला संकटात टाकलं आहे. भारतातील अनेक राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या आपत्तीचा सामना करत आहेत. या आपत्तीच्या काळातही राजकारण सुरूच आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह काही राज्यांत आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीम (आयएमसीटी) पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्यांतील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनदरम्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींबद्दल आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करणार आहे. परंतु केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.ममता यांनी सोमवारी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या टीमना राज्यांत पाठवण्यामागील स्पष्ट कारण त्यांनी मोदी सरकारला विचारले. ममतांनी लिहिले, 'कोरोना साथीच्या विरोधात केंद्र सरकारचा पाठिंबा आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. पण पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे.

मोदी सरकार कोरोनाबाधित राज्यांमध्ये पाठवणार केंद्रीय टीमकेंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये दोन आयएमसीटी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये केंद्राच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमधील अधिकारी व मंत्री असतील. ही टीम कोरोनाविरुद्ध राज्याची तयारी आणि मुख्यत्वे लॉकडाऊनच्या काळातील आढावा घेईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ही टीम लोकहितासाठीच्या परिस्थितीचे मूल्यांकन करेल, राज्य सरकारांना निर्देश देतील आणि त्यांचे अहवाल केंद्र सरकारला पाठवतील." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी